तालुकातील समुद्रकिनारा समुद्री कासवांसाठी नंदनवन आहे. मात्र दिवसेंदेवास वाढत्या पर्यावरण ऱ्हासामुळे प्रतिवर्षी ४० ते ५० जखमी आणि मृत अवस्थेतील कासवं आढळून येतात. ...
१ एप्रिलपासून एसटी महामंडळाने नालासोपारा आणि वसई आगारातील शहरी वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला असून परिवहन मंत्र्यांनीही त्याबाबत तातडीने कार्यवाही ...
पवईत जन्मदात्या ३९ वर्षांच्या वडिलांनी ९ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी वडिलांना पॉक्सो आणि बलात्काराच्या गुन्ह्यांत ...
बडे व्यावसायिक, आजी-माजी नेते आणि सेलीब्रिटींनी थकवलेले संरक्षण शुल्क वसूल करण्याबाबत सरकार विलंब करत असल्याने उच्च न्यायालयाने शुक्रवारी राज्य सरकारला ...
नोटाबंदीच्या निर्णयानंतर चलनातून रद्द केलेल्या पाचशे-हजाराच्या नोटा जप्त करण्याचे सत्र सुरूच आहे. शुक्रवारी मुंबईतील मुलुंडमधून एक कोटीच्या तर लोणावळ्या ...