हीच अमुची प्रार्थना अन् हेच अमुचे मागणे, माणसाने माणसाशी माणसासम वागणे..! ...
परिसरात भीतीचे वातावरण पसरले ...
चवीला उत्तम, मध्यम बारीक दाणा, १३ दिवसांत तयार होणाऱ्या 'रत्नागिरी आठ' (सुवर्णा मसुरा) या भाताची गोडी महाराष्ट्रासह अन्य सहा राज्यांनाही लागली आहे. ...
गोरेगाव स्टेशनवरील उत्तर दिशेचा फूट ओव्हर ब्रिज (एफओबी) पाडून त्याजागी नवीन पूल बांधण्यात येणार आहे. ...
वडील शोधायला गेले; परतलेच नाहीत पण रेल्वे कर्मचाऱ्याने दाखवली मानवता ...
'इश्क विश्क' सिनेमात झळकलेल्या या अभिनेत्रीला आता ओळखणं कठीण झालंय. ...
पीडित मुलीने धाडसाने पोलिसांचे दार ठोठावले, गुन्हा दाखल ...
याप्रकरणी दोन आरोपीच्या ताब्यातून दोन मोबाइलसह नगदी ४० हजार ५० रुपये जप्त करण्यात आले आहेत. ...
सरलेल्या हंगामात तोडणी केलेल्या उसाचे एफआरपीप्रमाणे ३७२ कोटी ६१ लाख २८ हजार थकविल्याने राज्यातील कारखान्यांवर आरआरसी कारवाई केली आहे. ...
Bhandara : वारसांच्या नोंदीची प्रक्रिया पूर्ण करणार ? ...