चिखली: नोटबंदीचा निर्णय होऊन चार महिने उलटले तरीही शहरातील कोणत्याही राष्ट्रीयीकृत बँकांमधील व्यवहार सुरळीत झालेले नाहीत. वेळेत पैसे मिळत नसल्याने ग्राहक सैरभैर झाले आहेत. ...
शहरातील गांधी चौक येथे असलेल्या महाराष्ट्र बॅँकेच्या तोकड्या जागेमुळे आदिवासी बांधवांना नेहमी बॅँकेच्या बाहेर भर उन्हातान्हात ताटकळत उभे राहावे लागत होते ...
जव्हार शहराला लागून असलेल्या जांभळीचामाळ येथील महिलांना भीषण पाणीटंचाईमुळे हंडाभर पाण्यासाठी तासन्तास बोडक्यावर नंबर लाऊन पाण्यासाठी रात्रभर खेपा घालाव्या लागत आहेत. ...