देशाचा कणा शेतीक्षेत्र आहे. सुमारे ७० टक्के जनतेची उपजीविका शेतीवर आहे. अद्यावत तंत्रज्ञानाने उत्तुंग झेप घेतली आहे. ...
कृष्णगिरी व वेल्लोर या जिल्ह्यांतील राष्ट्रीय महामार्गांवरील इंग्रजी भाषेतील दिशादर्शक बोर्ड काढून तिथे हिंदीतील बोर्ड लावण्यात आल्याने तामिळनाडूमध्ये बऱ्याच वर्षांनी ...
नेत्रदीप सरनोबत यांचा पुढाकार : मालक बाहेरगावी गेल्यास सोय होणार ...
नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने वाढविलेले रेडीरेकनरचे दर शनिवारपासून लागू झाल्याने राज्यातील घरांच्या किंमतीमध्ये वाढ झाली आहे. ...
येथील पंचायत समिती कार्यालयाच्या दर्शनी भागावर लावलेला नागरिकांची सनदचा डिजीटल फलक फाटलेल्या अवस्थेत आहे. ...
कुमार केतकर : बी. जे. खताळ यांना स्व़ सा़ रे़ पाटील समाजभूषण पुरस्कार प्रदान ...
खामखेडा : गेल्या आठ दिवसांपासून तपमानात वाढ झाल्याने व अचानक ढगाळ वातावरण तयार झाल्याने उन्हाळी कांदा कसा वाचवावा म्हणून शेतकरी चिंतातुर झाला आहे. ...
जनाची नाही तर मनाची लाज बाळगा. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन तुम्ही सत्तेत येण्यापूर्वी दिले. पण हे भाजपावाले दुतोंडी आहेत. ...
सिंधी कॉलनीत शोककळा : घटनेचे कारण गुलदस्त्यात ...
दक्षिण महाराष्ट्रातील परिस्थिती : कोल्हापुरात एकूण १२ लाख ४४ हजार ७७७ वाहने ...