नको नको झालं, पळून जावंसं वाटतं, असं प्रत्येकाच्या मनात कधी ना कधी येतं. त्यात अमुक तमुक घरातून पळाला आणि यशस्वी झाला अशा हिरोबाज कहाण्याही आपण वाचलेल्या असतात. पण आपली आधीच खटारा झालेली गाडी रस्त्यावर पळवायची म्हटली तर ती पळेल का याचा विचार नको कराय ...
समाजकल्याण विभागाचं लातूरमधलं होस्टेल. या होस्टेलमध्ये राहणाऱ्या हजारभर मुलांपैकी ४८५ मुलांनी सांगितलं की, आम्हाला नाही आवडत हे मेसचं जेवण, आम्हाला आमचा भोजनभत्ता द्या, आम्ही बाहेर जेवू ! - त्यांची ही मागणी मान्य झाली, ...
सोशल मीडियावर पोस्ट करणा-या गुरमेहर कौरवरुन दिल्लीतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आता या वादात हरयाणा सरकारमधील मंत्री अनिल वीज यांनी उडी घेतली आहे. ...
तुम्हाला असं कधी वाटलंय की झालो मी झालो खरा इंजिनिअर, पण मला जेवढा रस मशीन्समध्ये होता तेवढाच रस भूगोलातही होता. पण बारावीनंतर भूगोल सुटला आणि विषय शिकायचा राहूनच गेला. ...
हसणारे, चिडवणारे छोटे छोटे एमोटिकोन किंवा स्मायली आता आपल्या जगण्याचा भाग झालेत, आपण चॅट विंडोत ते बिंधास्त वापरतो. मात्र ते आलेत कुठून आणि नक्की चाललेत कुठल्या दिशेला? ...
विरेंद्र सेहवागने आपल्या ट्विटवर स्पष्टीकरण देत आपण फक्त विनोद म्हणून ते ट्विट केलं होतं, कोणाचीही थट्टा करण्याच्या हेतूने नव्हतं असं स्पष्टीकरण दिलं आहे ...