काही आठवडयांपूर्वी दिल्ली आणि उत्तरप्रदेशातील काही एटीएम मशीन्समधून 'चिल्ड्रन बँक ऑफ इंडिया' लिहीलेल्या 500 आणि 2 हजार रुपयांच्या नोटा बाहेर पडल्या होत्या. ...
शेतकरी कर्जमाफीसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशन हीच योग्य वेळ असल्याचे सांगून या मागणीकरिता विरोधी पक्ष अधिक आक्रमक होणार असल्याचे संकेत विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले ...
सिनेमांमध्ये भूताच्या भीतीमुळे घर सोडल्याचं तुम्ही अनेकदा पाहिलं असेल. पण अशीच एक घटना ब्राझिलमध्ये घडली आहे आणि तीही चक्क येथील राष्ट्राध्यक्षांसोबत ...
विलेपार्ले आणि अंधेरी येथे असणा-या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे संरक्षण व्हावे, यासाठी छत्री बसवण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केलीय. ...