येथील इंदिरा मार्केट परिसरात केलेले अतिक्रमण काढण्यात येऊन ही जागा मोकळी करावी. धार्मिक ध्वज परिसरात लावलेली झाडे तोडून.... ...
कॉ. गोविंद पानसरे हत्याप्रकरणी माझ्यावर दोषारोपपत्र दाखल असलेला खटला लवकरात लवकर सुरू करावा, अशी मागणी डॉ. वीरेंद्र तावडे याने सोमवारी ...
सूर्य दिवसभर आग ओकत असल्याने सतत उष्णतामानात वाढत आहे. त्यामुळे दुपारच्या वेळेत शहरातील रस्ते ओस पडलेले दिसतात. ...
जिल्हाधिकारी कार्यालयाला जमीन, करमणूक कर, गौण खनिज आदीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात महसूल प्राप्त होतो. ...
अभिनेता आमीर खानसह पाणी फाउंडेशनची टीम सोमवारी सकाळी अचानकपणे नागझरी (ता. कोरेगाव) येथे आली. पठार नावाच्या शिवारात मातीनाल बंधारा ...
शहराचे साहित्यिक, सांस्कृतिक आणि कलात्मक भूषण म्हणजे स्थानिक सत्यनारायण बजाज सार्वजनिक जिल्हा ग्रंथालय होत. ...
वर्धा विधानसभा क्षेत्रातील केळझर, पवनार या गावांना प्राचीन इतिहास आहे. तसेच वाघांचे सुरक्षित स्थळ म्हणून बोर व्याघ्र प्रकल्प नावारुपास येत आहे. ...
जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यपालन अधिकाऱ्यांच्या कक्षात सोमवारी सभा पार पडली. यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान सेलूत तंबाखुमुक्त शाळांवर चर्चा झाली. ...
जीवन म्हणजेच पाणी. पाणीच उरणार नाही तर पृथ्वीतलावरील जीवनमान धोक्यात आल्यावाचून राहणार नाही. ...
राज्यातील २२५ लाख हेक्टरपैकी ८0 टक्के क्षेत्र कोरडवाहू आहे. पावसाच्या अनियमिततेचा फटका कोरडवाहू पिकांच्या उत्पादकतेला बसत असल्याने या क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या ...