औरंगाबाद : डीएमआयसीच्या वरिष्ठांनी चीनच्या एसएआयसीकडे (शांघाय आॅटोमोटिव्ह इंडस्ट्री कॉर्पाेरेशन) गुंतवणुकीसाठी मोर्चा वळविण्यास सुरुवात केली आहे. ...
शाळा भरल्या आणि कॉलेजेही सुरू झाली. एकेकाळी शाळा-कॉलेजांच्या आरंभाचा दिवस हा साऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या आनंदाला भरती आणणारा ...
विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटन स्थळावर मागील १५ दिवसांपासून दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. ...
औरंगाबाद : शतकापूर्वी स्थापन झालेली सरस्वती भुवन शिक्षण संस्था गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षण देणारी संस्था राहिली नाही. ...
पंचवटी : दिंडोरीरोडवरील गायत्रीनगर परिसरात राहणाऱ्या १८ वर्षीय विद्यार्थ्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (दि.२८) रात्री घडली ...
औरंगाबाद : भाजप प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांच्या नियंत्रणात महापालिकेसह शहरातील राजकारण येऊ लागले आहे. ...
जून महिना उलटून गेला तरी पावसाने पाहिजे तशी हजेरी न लावल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. ...
भारतीयांचे आम्ही खूप देणे लागतो. मोजायचे कसे हे त्यांनी साऱ्या जगाला शिकविले. त्याशिवाय कोणतेही फायदेशीर संशोधन होऊ शकले नसते, ...
औरंगाबाद : मुलींची छेडछाड होत असल्याच्या तक्रारी येताच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मॅनेजरसह दोघांना बेदम चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले ...
नागरिकांच्या घरामधील इलेक्ट्रॉनिक्स वस्तू जळून सिडको : खाक झाल्या असल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच महावितरणच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली. ...