धानोरा येथील जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयाच्या निलंबित मुख्याध्यापिका भारती गुलाब मडावी ...
जिल्ह्यात वाढत्या उष्णतामानाबरोबरच पाणीटंचाईचे संकट अतिशय गंभीर स्वरूप धारण करीत आहे. ...
उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदासाठी भारतीय राज्यघटनेत वयाची कोणतीही अट नसूनही सर्वोच्च न्यायालयाचे ‘कॉलेजियम’ आणि केंद्र सरकार यांनी न्यायाधीश निवडीची सुधारित पद्धत ...
राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय गीत यांना प्रोत्साहन देण्यासाठीचे धोरण निश्चित करावे ...
पक्ष आणि सरकार कोणत्याही एका कुटुंबाच्या हातात नको या आपल्या मागणीचा पुनरुच्चार करताना अण्णाद्रमुकच्या ओ पनीरसेल्वम गटाने स्पष्ट केले की ...
या व्यक्तीचे नाव आहे भीम बहादूर तमांग. भारत - चीन बॉर्डरवर २५ वर्षांपासून ते टपालाची देवाणघेवाण करण्याचे म्हणजेच पोस्टमनचे काम करतात ...
बुलडाणा- कृषी विभागाच्या बियाणे पुरवठा व विक्री अहवालानुसार खरीप हंगामात यंदा १ लाख ३६ हजार क्विंटल विविध बियाण्यांची मागणी आहे. ...
या गावात रात्रीचे लग्न आता होत नाहीत. उत्तर प्रदेशातील गाझियाबादजवळच्या अटौर गावात कुठलीही परंपरा नाही किंवा प्रथाही नाही, ...
एकलहरा येथे दोनच युनिट कार्यरत : शिवसेना राबविणार अभियान ...
भारतीय व्यावसायिकांत लोकप्रिय असलेला व्हिसा कार्यक्रम आॅस्ट्रेलियाच्या सरकारने मंगळवारी रद्द केला. ...