कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला शेतकरी मुलामुलींचे शिक्षण, त्यांचे लग्न व शेतीचा विकास करू शकत नाही. ...
यशवंत पंचायत राज अभियान सन २०१५-१६ अंतर्गत अमरावती जिल्ह्यातील दोन पंचायत समित्यांना तीन पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. ...
महपालिकेकडे उपलब्ध असणाऱ्या यंत्रसामग्रीवर भाडे आकारणी करण्यात आल्याने प्रशासन आणि पदाधिकारी समोरासमोर ठाकले आहेत. ...
चराईबंदीमुळे काही जनावर पालकांकडून खोडसाळपणाने जंगलात आग लावली जात आहे. ...
दैनंदिन आर्थिक व्यवहारात पारदर्शकता आणण्यासाठी तसेच करचोरी रोखण्यासाठी प्रत्येकाने कॅशलेश प्रणालीचा अवलंब करून .... ...
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असलेले सुमारे ६४ किमीचे रस्ते स्वत:कडे हस्तांतरित करवून घेऊन ... ...
माझ्यात इन्ट्रेस असेल, तर माझ्याकडे त्या विद्यार्थिनीना आणत जा, असे भाष्य मनोज पांडेने पीडित विद्यार्थिनीसमोर केले होते. ...
पीक विम्याच्या ५० टक्के प्रमाणात मिळणाऱ्या नुकसान भरपाई यादीमध्ये शेतकऱ्यांची पहिली संख्या व निधी मिळाल्यानंतरच्या यादीत वाढ झालेली संख्या यामध्ये तफावत आहे. ...
शेतकरी आत्महत्याप्रवण जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी शाश्वत व वैविध्यपूर्ण उत्पन्नाचे स्रोत वाढावेत, ...
दिल्ली डेअरडेव्हिल्स आणि किंग्स इलेव्हन पंजाब यांच्यात झालेल्या सामन्यात दिल्ली डेअरडेव्हिल्सने 51 धावांनी विजय मिळविला. ...