लोकमत न्यूज नेटवर्कमंगरूळपीर: येथील जिनिंग प्रेसिंग परिसरातील ठोंबरे यांच्या निवासस्थान परिसरात मंगळवार, २५ जुलै रोजी तब्बल तीन फूट लांब घोरपड आढळून आली. दरम्यान, वन्यजीव संरक्षक गौरवकुमार इंगळे व त्यांच्या सहकार्यांनी या घोरपडीला पकडून सुरक्षित स्थ ...
लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यातील महा ई-सेवा केंद्र व आपले सरकार सेवा केंद्रांवर कर्जमाफीचे आॅनलाइन अर्ज भरण्याची सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासाठी केंद्रचालकांनी शेतकºयांकडून कुठलेही शुल्क आकारू नये, असे आवाहन सहकारी संस्थांचे ज ...
लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : सहकार व पणन विभागाच्या २१ जुलै २०१७ रोजीच्या शासन निर्णयानुसार ज्या शेतकºयांनी तूर खरेदी केंद्रावर ३१ मे २०१७ पर्यंत तूर विक्रीबाबत नोंद केलेली आहे, अशा शेतकºयांची तूर राज्य शासनाच्या बाजार हस्तक्षेप योजनेंतर्गत ३१ जुलैप ...
लोकमत न्यूज नेटवर्कधामणगाव बढे : मोताळा तालुक्यातील कोºहाळा बाजार येथील युवकाचा २५ जुलै रोजी लालमातीजवळ दुचाकी अपघातात घटनास्थळीच मृत्यू झाला. सदर अपघात हा दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने झाला आहे.संतोष रामभाऊ गायकवाड (२८ वर्षे) कोºहाळा बाजार येथील र ...
लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : सहकार विभागाच्या ३ जुलै २०१७ च्या शासन निर्णयानुसार कांदा उत्पादक शेतकºयांना प्रति क्विंटल १०० रुपये अनुदान शासनाने मंजूर केले आहे.शेतकºयांनी त्यांच्याकडील कांदा जुलै व आॅगस्ट २०१६ मध्ये या दोन महिन्याच्या कालावधीत कृषी ...
लोकमत न्यूज नेटवर्कअंढेरा : पावसाळा सुरू होऊन एक महिना उलटला असला, तरी देऊळगाव राजा तालुक्यातील पाच गावांमध्ये पाणीटंचाईचे संकट कायम असून, टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे.परिसरातील अंढेरा, मेंडगाव, बायगाव, शिवणी आरमाळ, धोत्रा नंदई, नागनगाव या गा ...
मेहकर : खांद्यावर भगव्या पताका, हातात टाळ-मृदंग तर मुखी श्रींच्या नावाचा जप करीत शेकडो वारकºयांसह संत श्री गजानन महाराजांच्या पालखीसह पायी दिंडीचे २५ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता मेहकर शहरात आगमन झाले. यावेळी हजारो भाविक भक्तांनी श्रींच्या पालखीचे शारं ...
लोकमत न्यूज नेटवर्कहिवराआश्रम : मागील चार ते पाच वर्षांपासून सतत नापिकी, गारपीट, अतिवृष्टी, पावसाचा खंड यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. या सर्व बाबींपासून पिकाला संरक्षण मिळावे म्हणून प्रधानमंत्री पीक विमा योजना शासन स्तरावरून राबविण्यात येते. या योजन ...
लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : वाढत्या शेतकरी आत्महत्या हा देशापुढील सर्वात मोठा चिंतेचा विषय आहे. नैसर्गिक संकटाचा सामना करतानाही शेतकºयांनी देशाला अन्नधान्य समृद्ध बनविले आहे; मात्र याच अन्नदात्याला आत्महत्या का कराव्या लागतात, याची कारणमीमांसा करण् ...