यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठचा आज बी.ए. द्वितीय वर्षाचा पेपर होता. या परिक्षेला बसलेला विद्यार्थी प्रवीण घारगाटे आई तुळजाभवानी शिक्षण संस्था चिचोली (खुर्द) .... ...
धरणातील गाळ काढून मागेल त्याला तो गाळ शेतात पसरविण्यासाठी देण्याकरिता ‘गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार’ ही महत्वाची योजना राबविण्यात राज्य शासनाने सुरूवात केली आहे. ...
रिपब्लिकन पक्षाची एकजूट ही आपल्यासाठी सर्वात महत्त्वाची बाब आहे. प्रकाश आंबेडकर यांनी रिपब्लिकन ऐक्य टिकविण्याची जबाबदारी घेतल्यास मी स्वत: मंत्रिपदाचा राजीनामा ...