दरवर्षी साठत चाललेल्या गाळामुळे धरणांच्या व तलावांच्या साठवणूक क्षमतेत मोठ्या प्रमाणात घट होत आहे. ...
भ्रष्टाचारमुक्त भारत, वाहतुक नियमाबाबत जनजागृती संदेश देण्याकरीता ‘वाशिम टु काश्मिर’ वारी काढली. १५ दिवसात हा गृप काश्मिर येथे पोहचणार आहे. ...
लीजा हेडन हिच्या फॅन्ससाठी एक गोड बातमी आहे. होय, लीजा पहिल्यांदा आई बनली असून, तिने एका गोंडस मुलाला जन्म ... ...
काश्मीर खो-यात फुटीरतावादी हर्रियतचे नेते आणि दहशतवादी गटांमध्ये विसंवाद वाढत चाललला आहे. झाकीर मुसासारख्या दहशतवाद्याने खुलेआम फुटीरतवाद्यांना धमकी दिली. ...
Show must go on 'नाकमकरण' या मालिकेत रिमा ताई दयावंती मेहता ही भूमिका साकारत होत्या. मंगळवारी त्यांनी पूर्ण दिवस ... ...
एक नवीन मालिका सुरु होत आहे . या मालिकेचे नाव आहे "अंजली". ही मालिका हॉस्पिटलच्या कारभारावर आधारित असून एका ... ...
शिक्षण आणि आरोग्यसेवांवर वस्तू आणि सेवाकर (जीएसटी) न लावण्याचा निर्णय घेऊन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सर्वसामान्यांना दिलासा दिला. ...
उत्तराखंडमध्ये बद्रिनाथ मार्गावर विष्णुप्रयाग येथे शुक्रवारी भूस्खलन झाल्याने १५ हजार भाविक अडकले आहेत. चमोली जिल्ह्यात सतत पाऊस पडत असून बद्रिनाथकडे ...
राज्यात मध्यावधी निवडणुका झाल्यास किती जागा मिळतील यासाठी सर्व्हे केला जात आहे. मध्यावधीची चाचपणी कशाला करता? शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्या ...
समान पाणी पुरवठा योजनेतील साठवण टाक्यांच्या निविदा प्रकियेची आता विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी करण्यात येणार आहे. राज्य सरकारचे उपसचिव सं. श. गोखले ...