ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
केंद्र शासनाच्या धोरणानुसार महिला सशक्तीकरण कार्यक्रमाला बळ देण्याकरिता केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्रालय, भारत सरकार तर्फे सखी केंद्र स्थापन करण्याची लोकप्रिय योजना आखण्यात आली. ...
खामगाव : तालुक्यातील रोहणा येथील १०० वर्षांहून अधिक जुन्या कडुनिंबाच्या महाकाय झाडाला महत्त्व प्राप्त झालेले असून, नागरिक या झाडाचे भक्तिभावाने दर्शन घेताना दिसून येतात. ...
जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या बळीराजा चेतना अभियानाचे जिल्हास्तरीय पुरस्कार महाराष्ट्र दिनी पालकमंत्री मदन येरावार यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. ...