१९९९ मध्ये जव्हार तालुक्याचे विभाजन करुन विक्रमगड तालुक्याची नव्याने निर्मिती झाली खरी मात्र त्यानंतर ज्या पध्दतीने विकास होणे गरजेचे होते तो झालेला नाही. ...
जिल्ह्यातील शेतकऱ्याच्या खरीप हंगामासाठी कर्ज पुरवठा करणाऱ्या ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या रूपाने शेती अर्थव्यवस्थेचा कणा नोटबंदी पासून मोडला आहे ...
ज्येष्ठ अभिनेत्री रिमा लागू यांचे गुरुवारी पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्या ५९ वर्षांच्या होत्या. अंधेरीच्या कोकिलाबेन रुग्णालयात ... ...
भिवंडीच्या पालिका निवडणुकीत आम्ही भाजपासोबत गेलेलो नाही, तर भाजपा आमच्यासोबत आली आहे, हे आमच्या राजकीय विरोधकांनी लक्षात घ्यावे. समझोता त्यांनी केला ...
प्रत्येक गावाला, प्रांताला, जिल्ह्याला, राज्याला ऐतिहासिक वारसा व प्राचीन संस्कृती लाभलेली असते. नागरिकांना आपल्या प्रांताचा इतिहास, पुरातन संस्कृती, रु ढी-परंपरा ...
आंतरराष्ट्रीय विमानतळबाधितांना पुनर्वसन व पुन:स्थापना धोरणांतर्गत वाटप करण्यात आलेल्या भूखंडांचे निवाडे तथा वाटपपत्रे देण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात ...
मुंबई महापालिकेचे कामकाज शंभर टक्के मराठीतून करण्याची कायद्यातच तरतूद आहे. मात्र, याचा विसर अधिकाऱ्यांना पडत असल्याने प्रशासन दरवर्षी परिपत्रक काढून ...
मुंबई शहर आणि उपनगरांतील खासगी, सरकारी आणि महापालिका रुग्णालय परिसरातील ध्वनिप्रदूषणाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच असून, आवाज फाउंडेशनने केलेल्या सर्व्हेनुसार ...