मीरा-भार्इंदर महापालिका हद्दीतील कचऱ्याचे सरकारी आदेशानुसार ओला व सुका असे वर्गीकरण करण्याची कार्यवाही प्रशासनाने काही महिन्यांपासून सुरू केली आहे. ...
सामाजिक वनिकरणाबाबत राज्य सरकारची प्रचंड उदासीनता दिसत असून, १00 कोटी रुपये विनावापर ठेवल्याने केंद्राकडून गेल्या काही वर्षात नवीन निधीही मंजूर झालेला नाही. ...
नीती आयोगाच्या अटल इनोव्हेशन मिशन अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या अटल टिंकरिंग लॅब या अभिनव योजनेच्या दुस-या टप्प्यात देशातील १५०४ शाळांचा, यामध्ये राज्यातील ११६ शाळांचा समावेश करण्यात आला आहे. ...
एक दोन नव्हे, तर चक्क १३ योजनांमधून गाव-खेड्यांत पाणीपुरवठा योजना राबविली जाते. मात्र राज्यात ४३,६६४ गावे अजूनही टंचाईमुक्त झाले नसल्याचे भीषण वास्तव आहे. ...
भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात सुरू असलेल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी पावसाने हजेरी लावली आहे. स्थानिक वेळेनुसार सकाळी 11 वाजता पावसानं उघडीप घेतली होती... ...
माफी गुन्हेगाराला दिली जाते .कर्जमाफी असे शब्द वापरून शासनाने बहुजन शेतकऱ्यांना गुन्हेगारांच्या रांगेत उभे केले, असा आरोप भंडारा- गोंदियाचे माजी खासदार व भूमिपुत्र नाना पटोले यांनी नागभीड येथे केला. ...
कल्याण येथे रुग्णाचा मृत्यू झाल्याप्रकरणी होलिक्रॉस हॉस्पिटलमध्ये तोडफोडीची घटना महिनाभरापूर्वी घडली असताना रविवारी डोंबिवली एमआयडीसी भागातील एम्स रुग्णालयात रुग्णाच्या मृत्यूप्रकरणी तोडफोडीची घटना घडली. ...