डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेली लढाई आणि उपस्थित केलेले प्रश्न आजही नव्या स्वरुपात तसेच आहेत. एकीकडे रस्त्यावरची लढाई सुरू ठेवतानाच वैचारिक प्रबोधन झाले ...
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे मॅनेजमेंट गुरू होते. पारदर्शक कारभार कसा असावा हे छत्रपतींनी सुराज्य करून दाखवून दिले. छत्रपती शिवरायांची राजधानी ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजिटल इंडियाचे धोरण मांडले. या धोरणामधून परिवहन विभागाने आरटीओ कार्यालयांमध्ये ‘सारथी ४.०’ व ‘वाहन ४.०’ या अत्याधुनिक प्रणालीला सुरुवात केली. ...
रिसोड- कामाचा मोबदला स्वत: स्वीकारल्याप्रकरणी मोरगव्हाण येथील सरपंच, उपसरपंचासह अन्य एका ग्रामपंचायत सदस्यास नागपूर उच्च न्यायालयाने ११ एप्रिल रोजी अपात्र ठरविले आहे. ...
रोखीच्या व्यवहारांना आळा घालण्यासाठी सरकारने केलेल्या आवाहनाला नागरिकांनी फारसा प्रतिसाद दिला नसल्याचे चित्र आहे. अनेक बँका ई व्यवहारांवर मोठ्या प्रमाणात ...
वाशिम : जिल्ह्यातील विविध ठिकाणी सुरू असलेल्या गावठी हातभट्टी दारू अड्ड्यांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाडी टाकत तब्बल तीन लाख रुपयांचा माल जप्त केला. ...