पावसाळ्यात सलग १५ दिवसांचा खंड असल्यास एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे शेतक-यांना आपत्तीचा लाभ मिळायला हवा. यंदा विभागात पावसाची २६ टक्के तूट आहे. खरीप हंगामात १५ पेक्षा अधिक दिवस पावसाचा खंड अनेकदा पडल्याने शेतीपिके बाधित झाली आहेत. ...
मुंबई वरळी येथे नुकत्याच पार पडलेल्या 27 व्या ऑल इंडिया जी. वी. मावळकर शूटिंग चॅम्पियनशीप 50 मीटर फ्री पिस्टल इव्हेंटमध्ये डोंबिवलीतील विकास शिवाजी पोटे या तरुणाने सुवर्ण कामगिरी केली आहे. ...
ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी मौन बाळगून असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अभिनेता प्रकाश राज यांनी टीका केली असून आपले पाचही राष्ट्रीय पुरस्कार परत करण्याची धमकी दिली आहे ...
पंतप्रधान नरेंद्र मोदींना हटवा, असा सूर सोशल मीडियावर सध्या वारंवार आळवला जातोय. खरं तर या विषयावरून भक्त आणि निंदकांमध्ये चांगलीच जुंपलीय. या सगळ्या गदारोळात मूळ गाभा हरवतोय. एखादा महत्वाचा बदल करण्यापूर्वी तुमच्याकडे ती जागा घेऊ शकणारा पर्याय आहे क ...
जंगलात बेसुमार वृक्षतोड तसेच कॉरिडोरच्या अभावाने वन्यपशू नागरी वस्त्यांकडे धाव घेत आहेत. परिणामी विदर्भात वाघ-मानवी संघर्ष वाढले असून मनुष्यांवर होणा-या वन्यपशूंच्या हल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. ...
कल्याण डोंबिवली महापालिकेतर्फे कर भरणा-या नागरिकांना सेवा पुरविल्या जात नसल्याच्या निषेधार्थ ‘सेवा नाही तर कर नाही’ असा निर्धार व्यक्त करणारे जागरुक नागरिकांचे आंदोलन आज महापालिका मुख्यालयासमोरील शंकरराव चौकात करण्यात आले. ...