राज्यातील शेती आणि शेतकऱ्याची स्थिती, शेतमालाच्या विपणनाचा तिढा, पाण्याचे दुर्भिक्ष्य, दुष्काळ, सहकार, कुपोषण, स्त्री स्वातंत्र्य, भटक्या-विमुक्त जाती, कष्टकरी.. उदारीकरणाच्या अडीच दशकांनंतर अशा अनेक प्रश्नांनी आपले अवकाश व्यापले आहे. ...
उत्तर प्रदेशातील शेतक-यांची कर्जमाफी करणा-या पंतप्रधान नरेंद्र मोदींना महाराष्ट्राचे ओझे का वाटते, असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा यांनी अहमदनगरमधील ... ...
मुंबई, दि. 29- मुंबईमध्ये एका बकरीमुळे झालेल्या जुन्या वादामुळे काही जणांचं अपहरण करून त्यांना लुटल्याचा प्रकार घडला आहे.पोलिसांच्या माहितीनुसार 8 जून रोजी स्वतःला गुन्हे विभागाचे अधिकारी सांगत तीन जणांनी कुलाबामधील सेशन्स कोर्टाजवळून तीघांचं अपहरण क ...