राज्य सरकारी कर्मचा-यांना पाच दिवसांच्या आठवड्यासंदर्भात सरकारकडून कोणतीही समिती स्थापन करण्यात आलेली नाही, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधीमंडळात दिली. ...
इराकमधील मोसूस शहरातून बेपत्ता झालेल्या 39 भारतीयांबाबत विश्वसनीय माहिती सरकारकडे नाही. ते जिवंत आहे की मृत झालेत याबाबतचे पुरावेही नाहीत, असे परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी आज संसदेत सांगितले. ...
राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक मधूर भांडारकर यांनी 'इंदू सरकार' हा त्यांचा आगामी सिनेमा वादाच्या भोवऱ्यात सापडला असताना सिनेसृष्टीतील कलाकारांनी पाठिंबा न दिल्याचं दुःख व्यक्त केलं आहे ...
पुणे, दि. 26 - मुळशी तालुका आणि पावसाळी पर्यटन हे एक समीकरणच आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे मुळशीतील धबधबे खळाळून वाहू लागले आहेत. निसर्गाने हिरवा शालू परिधान केला असून सर्वत्र धुक्याची दुलई पसरली आहे. निसर्गाचे हे विह ...