स्वातंत्र्य दिनी गावांमध्ये होणाऱ्या ग्रामसभांमध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत पुढील काळात करावयाच्या कामांचा आराखडा तयार केला जातो. ...
काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचे धाबे दणाणले असून काश्मीर घाटीतून आता दहशतवादी जीव मुठीत घेऊन पळू लागले आहेत असं केंद्रीय अर्थमंत्री आणि संरक्षण मंत्री अरूण जेटली यांनी म्हटलं ...
औरंगाबाद-पुणे महामार्गावरील गंगापूर फाट्याजवळ झालेल्या अपघातात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सेक्रेटरी संजय चौपाने (५५), रा. ठाणे यांचे निधन झाले. तर नवी मुंबईचे माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे, काँग्रेसचे माजी ठाणे जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण पुर्णेकर ...
देशातील मुस्लिमांमध्ये अस्वस्थतेची जाणीव आणि असुरक्षततेची भावना असल्याचं वक्तव्य माजी उपराष्ट्रपती हामिद अन्सारी यांनी पदावरून पायउतार होताना केलं होतं. ...
माणुसकीला लाजवेल अशी घटना उघडकीस आली आहे. एक महिला आपल्या काही दिवसांपूर्वीच जन्मलेल्या नवजात बाळाला चक्क एका प्लास्टिक पिशवीत पॅक करून अनाथाश्रमात कुरिअर ...
श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याची बॅट चांगलीच तळपली. याशिवाय एक गडी बाद करून त्याने आपली गोलंदाजीतली चमकही दाखवली. ...
गोरखपूरच्या बी.आर.डी रूग्णालयात ऑक्सिजन पुरवठा न झाल्यानं लहान मुलांच्या मृत्यूंमुळे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राजीनामा देण्याची मागणी जोर धरत आहे. ...
लखनऊ, दि. 13 - गोरखपूरच्या बी.आर.डी रूग्णालयात ऑक्सिजन पुरवठा न झाल्यानं झालेल्या लहान मुलांच्या मृत्यूंमुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. 'योगी आदित्यनाथ सरकार हे खुनी सरकार आहे, घटनेतील लहानग्यांचा मृत्यू नाही तर हत्या झालीये' या मुख्यमंत्र्यांनी ...
तिस-या कसोटीच्या दुस-याच दिवशी श्रीलंकेचा संघ पराभवाच्या छायेत आहे. भारताच्या 487 धावांना उत्तर देताना त्यांचा पहिला डाव अवघ्या 135 धावांमध्ये गडगडला. ...
महानायक अमिताभ बच्चन यांनी स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांना एक शिकवण दिली आहे. महानायकांनी दिलेली ही शिकवण खरोखरच प्रेरणादायी असून, सर्वांनीच ... ...