जिल्ह्याच्या विविध भागात रविवारी रात्री ढगफुटीसदृश झालेल्या पावसाने हाहाकार माजविला. माणगाव खो-यात शिवापूर ते आंबेरी दरम्यान पुरस्थिती निर्माण झाली होती. ...
प्रहारचे सर्वेसर्वा आ. बच्चू कडू यांनी विविध मागण्यांसाठी पुकारलेले अन्नत्याग आंदोलन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणीनंतर तब्बल चार दिवसांनी सोमवारी मागे घेतले. ...
आपल्याच पतीचा प्रियकराच्या मदतीने खून करणा-या रुकय्या सलीमबहादूर खान (२६) हिच्यासह तिघांना ठाणे न्यायालयाने २३ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले ...
मीरा-भार्इंदर महापालिकेच्या अद्याप सुरु न झालेल्या एकमेव क्रिडा संकुलाच्या नामकरणावरुन सोमवारच्या विशेष महासभेत सत्ताधारी व विरोधी पक्षांत तुतूमैमै पहावयास मिळाली. ...
दिवेआगर सुवर्ण गणेश मंदीर दरोडा आणि दोन खून प्रकरणी जिल्हा न्यायालयातील मोक्का विशेष न्यायालयाचे न्यायाधिश किशोर पेठकर यांनी विविध कलमान्वये दाेषी ठरवून १२ आराेपींपैकी पाच जणांना मृत्यूपर्यंत जन्मठेप ...
एसटी कर्मचाऱ्यांची वेतनवाढ झालीच पाहिजे, अशी राज्य शासनाची भूमिका आहे. या प्रश्नावर सन्मान्य तोडगा काढून एसटी कर्मचाऱ्यांना वेतनवाढ देण्यासाठी परिवहन विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येईल. ...
शहरात दोन ठिकाणी घडलेल्या अपघातात तीन जण ठार झाल्याने दिवाळी सणाच्या उत्साहावर विरजण पडले. कोंडेश्वर मार्गावर चारचाकीच्या धडकेत दुचाकीवरील दाम्पत्य ...