गोव्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना माध्यान्ह आहार पुरविण्याचे काम अक्षय पात्रा फाउंडेशनकडे सोपवावे की नाही याबाबत सरकार व्दिधा मन:स्थितीत आहे. सध्या राज्यातील १0५ महिला स्वयंसाहाय्य गटांकडे हे काम आहे. ...
सनबर्न फेस्टिव्हल म्हणजे तरुणाईला व्यसनाधीनतेच्या दलदलीत खेचून जीवन उद्धवस्त करणारा कार्यक्रम आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने आणि वास्तव्याने पावन झालेल्या पुण्यनगरीत असा हा फेस्टिव्हल होणे म्हणजे संस्कृती नष्ट करण्याचाच प्रकार होय. सनबर ...
कोल्हापूरवरून नागपूरला जाणारी खासगी बसला महागाव तालुक्यातील मुडाणा गावाजवळ अचानक आग लागली. चालकाच्या प्रसंगावधानाने बसमधील २५ प्रवासी सुखरूप बचावले. ही घटना रविवारी पहाटे १.३० वाजताच्या सुमारास घडली. ...
वादविवादांमुळे गाजलेल्या आणि संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेल्या आर.के. नगर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या मतमोजणीमध्ये टी.टी.व्ही. दिनकरन यांनी 40 हजार 707 मतांनी विजय मिळवला आहे. ...
दुपारी दोन वाजता याच सभागृहात "बालभारतीतील धडे: एक परीचर्चा" या अभिनव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमात लेखक, कवी, विद्दार्थी, शिक्षक व अधिकारी यांची समोरासमोर चर्चा होणार आहे. ...