लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी चीन बलाढ्य देश होईल, मात्र भारतदेखील दुबळं राष्ट्र नाही आणि भारतात कोणालाही घुसखोरी करण्याची परवानगी मिळणार नाही असं ठणकावून सांगितलं आहे ...
‘विश्वचषक स्पर्धेनंतर खूप काही बदल झाले असून आमच्याकडून खूप अपेक्षा वाढल्या आहेत. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतील प्रत्येक सामना जिंकण्याचा आमचा प्रयत्न असेल. ...
टी-20 फॉरमॅटमध्ये खेळवण्यात आलेल्या सामन्यात अर्जुनने भारतीय संघातील क्रिकेटर्सच्या क्लबकडून खेळताना 27 चेंडूत 48 धावा ठोकल्या. इतकंच नाही तर जेव्हा गोलंदाजीची वेळ आली तेव्हाही त्याने कमाल करत हाँगकाँग संघाचे चार फलंदाज तंबूत परतवले. ...
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि सरन्यायाधीशांमधल्या वादानंतर आता काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या निवासस्थानी काँग्रेसनं बैठकीचं आयोजन केलं आहे. ...
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या ताफ्यावर अज्ञातांनी दगडफेक केली आहे. बक्सर जिल्ह्यातील नंदनमध्ये समिक्षा यात्रेसाठी ते गेले असता, त्यांच्यावर दगडफेक करण्यात आली आहे. या दगडफेकीत नितीश कुमार थोडक्यात बचावले आहेत. ...
स्मार्टफोनमध्ये प्रोजेक्टर असल्यास किती मज्जा येईल असा विचार आपण करत असाल, तर आता मोव्हीफोन या मॉडेलमध्ये याच प्रकारचे इनबिल्ट प्रोजेक्टर देण्यात आले आहे. ...
शिक्षीत झाल्याशिवाय राष्ट्रनिर्माण होऊ शकत नाही.मात्र महाराष्ट्रातील फडणवीस सरकार जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करण्याचा घाट घालत आहे. जे सरकार शाळा चालवू शकत नाही ते सरकार काय चालवणार. ...
राज्य शासनाच्या विविध विभागांमार्फत देण्यात येणारा लाभ योग्य घटकांपर्यंत पोहचावा यासाठी सांख्यिकी विभागामार्फत संपूर्ण राज्याचा एकत्रित डेटा तयार करण्यात यावा. ज्यात राज्यातील विविध गरजांच्या अनुषंगाने नोंद घेण्यात यावी, अशा सूचना वित्तमंत्री सुधीर म ...