क्षणिक आकर्षणामधून निर्माण झालेल्या प्रेमामधून उच्चशिक्षित तरुणी आणि अल्पशिक्षित तरुणाने लग्न केले. मात्र, मुलाची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचे लक्षात येताच तरुणीने त्याच्यापासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला. ...
कळंगुट परिसरात पोलिसांकडून अमली पदार्थ जप्त करण्याचे सत्र सुरूच आहे. आज मंगळवारी पहाटे पोलिसांनी मूळ हिमाचल प्रदेश नागरिकाकडून २ लाख रूपये किंमतीचा अंमली पदार्थ जप्त केला आहे. ...
सध्या देशातील बँकिंग व आर्थिक क्षेत्रासह जनसामान्यांचेही आयुष्य घुसळून टाकणारा एक विषय चर्चेत आहे आणि तो म्हणजे ‘फायनान्शिअल रिझोल्युशन अॅण्ड डिपॉझिट इन्शुरन्स’ अर्थात ‘एफआरडीआय’ विधेयक होय. ...
मीरा-भार्इंदर महापालिकेच्या रुग्णालय व आरोग्य केंद्रात वैद्यकीय सेवासुविधांमध्ये असलेल्या त्रुटी, होणारा हलगर्जीपणा आदींना वचक बसवण्यासाठी प्रशासनाने उशिराने का होईना नागरिकांसाठी तक्रार पुस्तिका ठेवल्या आहेत. ...
आपल्या व्यंगचित्रांच्या माध्यमातून फटकेबाजी करणारे राज ठाकरे शांत का झाले आहेत असा प्रश्न अनेकांना पडला होता. पण आता स्वत: राज ठाकरे यांनी आपण पुन्हा एकदा आपण सक्रीय होत असून लवकरच बॅकलॉग भरुन काढू असं म्हटलं आहे ...
सरकार आणू पाहत असलेल्या नवीन एनएमसी विधेयकात मोठ्या प्रमाणात त्रुटी असून, त्या दूर करणे गरजेचे असल्याचे मत कल्याणचे शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केले आहे. ...