रसगंध : विश्वास वसेकरांचा ‘कलमी कविता’ हा अलीकडेच प्रसिद्ध झालेला विडंबन काव्यसंग्रह नुकताच वाचला आणि विडंबन काव्याची/व्यंग कवितांची एक समृद्ध परंपरा मराठी कवितेला लाभली. त्याचा मिश्किल इतिहास मनात जागा झाला. तिरकस शैलीचे कवी/ लेखक/ व्यंगचित्रकार आणि ...
आम आदमी पक्षाचे पदाधिकारी राजकीय अस्तित्त्व दाखवण्यासाठीच इतरांवर अर्थहीन आरोप करीत असल्याची टीका गोवा फॉरवर्डचे मुख्य प्रवक्ता ट्रोजन डिमेलो यांनी नेली आहे ...
अनैतिक संबंध असलेल्या महिलेचे दागिने गहाण ठेवल्याच्या कारणावरून झालेल्या वादानंतर तिचा गळा दाबून खून केल्यानंतर तिने गळफास घेऊन आत्महत्येचा बनाव करणार्या ठेकेदाराला एमआयडीसी सिडको पोलिसांनी अटक केली. ...
स्थापत्यशिल्पे : पाणी म्हणजे मनुष्यवसाहतीच्या अस्तित्वासाठी एक अत्यावश्यक गोष्ट; पण आपल्या मराठवाडयात तर अनंतकाळापासूनच पाण्याचे दुर्भिक्ष जणू आपल्या पाचवीलाच पुजलेले. मग राज्याच्या संरक्षणासाठी गड- किल्ले बांधायचे, तर पाण्याची व्यवस्थाही महत्त्वाची. ...
शहराच्या वेगवेगळ्या भागात जमावाने दगडफेक केली आणि बळजबरीने दुकाने बंद करायला लावल्याने शहरात तणाव निर्माण झाला. यापार्श्वभूमीवर शहर पोलीस अलर्ट झाले राज्य राखीव दलाच्या मदत घेत शहरातील बंदोबस्तात वाढ केली. ...
बुकशेल्फ : कवी विलास वैद्य हे चाळीस वर्षांपासून ते कविता लिहितात. त्यांचा ‘गलफ’ हा पहिला कविता संग्रह प्रकाशित झालेला आहे. यानंतर आता त्यांचा ‘माझ्या प्रयोगशील देशात’ हा दुसरा कविता संग्रह मंगळवारी (दि.२) हिंगोली येथे प्रकाशित होत आहे. या निमित्ताने ...
गेल्या महिन्यात नाताळाच्या दिवशी पणजीत तेराशे किलो बेकायदेशीर बीफ पकडले गेले होते. त्यानंतर आता पंधरा दिवसांच्या आत दुस:या घटनेत वेर्णा येथे बेकायदा बीफ सापडल्याने राज्यात ...
कमला मिल कंपाऊंडमधील आगीच्या दुर्घटनेनंतर जाग आलेल्या महापालिकेने मुंबईभर बेकायदा बांधकामांवर कारवाई सुरू केली. मात्र एका दिवसात साडेतीनशे बांधकामं पाडण्यात आल्याने या ...