ठाण्याच्या भिमनगर परिसरात सोमवारी लागलेल्या आगीमुळे १७ झोपडया बेचिराख झाल्या. येथील रहिवाशांकडे अंगावरील कपडयांशिवाय काहीच न उरल्यामुळे हताशपणे आता आपल्याला नुकसानभरपाई मिळावी, अशी त्यांनी शासनाकडे मागणी केली आहे. ...
पुणे : उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांची होणारी फरफट आता थांबणार आहे. विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन मिळावे आणि शिक्षणामुळे त्यांचा सामाजिक व आर्थिक स्तर सुधारण्यास मदत होणे या उद्देशाने शासनाने खास स्वाधार योजना आणली आहे. ...
पणजी : कळंगुट आणि कोलवा किना-यांवर दिव्यांगांसाठी खास व्यवस्था करण्यात येणार असून, व्हील चेअरवरून त्यांना थेट समुद्राच्या पाण्यापर्यंत जाता येईल त्यासाठी रॅम्प बांधले जातील. ...
यंदाच्या गुजरात विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपा आणि प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसच्या नेत्यांनी एकमेकांवर वैयक्तिक पातळीवर टीका केली. वैयक्तिक टीकाटिप्पणी करणाऱ्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीसुद्धा सामील होते. ...
वरळीतील पोलीस मुख्यालयातून (एलए-३) जिवंत काडतुसे चोरीप्रकरणी सुरक्षा प्रमुखासह (गार्ड इन्चार्ज) सहा पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. यामध्ये काडतुसे चोरणा-या पोलिसाचाही समावेश असून सर्वांची विभागीय चौकशी करण्यात येणार आहे. ...
कणकवली : एसटी महामंडळात चालक कम वाहक भरतीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उमेदवारांची तयार केलेली यादी सदोष असून ती बदलून योग्य यादी 20 डिसेंबरपर्यंत जाहीर करण्यात यावी. ...
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना अर्थात राज्यातील ऐतिहासिक कर्जमाफी अंतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील 1 लक्ष 94 हजार 97 शेतक-यांना लाभ मिळाला आहे. ...