भारतात 2016 मध्ये देशभरात एकूण 2424 जण खड्ड्यांचे बळी ठरले आहेत. म्हणजे खड्ड्यांमुळे दिवसाला किमान सहा जणांचा मृत्यू झाला आहे. महत्वाचं म्हणजे 2016 मधील खड्ड्यांमुळे झालेल्या मृतांचा आकडा अमेरिकेत गतवर्षी झालेल्या सर्व अपघातांमधील मृतांच्या आकड्यापेक ...
गोव्याहून थायलंड, फिलिपाईन्स, व्हिएतनाम आदी ठिकाणी माशांची जी निर्यात केली जाते, त्यावर बंदी लागू करण्याचा विचार आता प्रथमच गोवा सरकारने चालवला आहे. ...
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आज कल्याण आणि डोंबिवलीच्या दौऱ्यावर आहेत. महापालिका आयुक्त पी. वेलारासू यांच्या भेटीसाठी कल्याण डोंबिवली माहापालिकेत दाखल झाले आहेत. ...
बालिकावधू या मालिकेमुळे अविका गौरला प्रचंड प्रसिद्धी मिळाली. या मालिकेनंतर तिने ससुराल सिमर का या मालिकेतही मुख्य भूमिका साकारली. सध्या लाडो २ या मालिकेत ती झळकत आहे. ...
बालिकावधू या मालिकेमुळे अविका गौरला प्रचंड प्रसिद्धी मिळाली. या मालिकेनंतर तिने ससुराल सिमर का या मालिकेतही मुख्य भूमिका साकारली. सध्या लाडो २ या मालिकेत ती झळकत आहे. ...
गर्भपात करण्यासाठी कोणत्याही महिलेला पतीच्या परवानगीची आवश्यकता नाही, असे सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केले आहे. एका महत्त्वपूर्ण निकालाचा निर्णय देताना कोर्टानं ही बाब स्पष्ट केली आहे. ...