गुजरातनंतर आता बिहारमध्येही काँग्रेस पार्टीला जोर का झटका लागणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गुजरातमध्ये काँग्रेस आपले आमदार फुटू नये, यासाठी तारेवरची कसरत करत आहे तर दुसरीकडे बिहारमध्येही पार्टीतील काही आमदार फुटणार असल्याची माहिती समोर आली ...
श्रीलंके विरुद्धच्या दुस-या कसोटी सामन्यातही टीम इंडिया चांगल्या फॉर्ममध्ये असून, चहानपानाला खेळ थांबला तेव्हा भारताच्या 58 षटकात तीन बाद 238 धावा झाल्या आहेत. ...