दिलेल्या मुदतीमध्ये निवडणूक न घेतल्याने जागतिक तिरंदाजी संघटनेने (वर्ल्ड आर्चेरी) भारतीय तिरंदाजी संघटनेविरुद्ध (एएआय) कठोर निर्णय घेताना त्यांच्यावर बंदीची कारवाई केली. त्याचवेळी, भारतीय तिरंदाजांनाही आगामी आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी करुन घे ...
इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पराभवानंतर टीम इंडियावर टीका होत आहे. प्रशिक्षक रवी शास्त्री आणि फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांच्या कामगिरीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. ...
जागतिक क्रीडा विश्वातील दिग्गज व्यक्तिमत्त्व असलेला माजी हेविवेट चॅम्पियन माइक टायसन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार असून मिक्स मार्शल आटर््स (एमएमए) कुमिते - १ या लीगचे अनावरण टायसनच्या हस्ते २९ सप्टेंबर होईल ...
‘२०२० आॅलिम्पिकसारख्या मोठ्या स्पर्धेची तयारी करता यावी यासाठी टार्गेट आॅलिम्पिक पोडियम योजनेत (टॉप्स) माझा समावेश करावा,’ असा आग्रह आशियाई क्रीडा स्पर्धेत अॅथलेटिक्समध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या मनजीत सिंगने केला आहे. ...
भारतीय हॉकी संघाने २०२० साठी आॅलिम्पिक पात्रता मिळविण्याचे नव्हे, तर आॅलिम्पिक पदक जिंकण्याचे ध्येय ठेवायला पाहिजे, असे मत भारताचा अनुभवी ड्रॅग फ्लिकर संदीपसिंग याने मंगळवारी पुण्यात व्यक्त केले. ...
डॉलरच्या तुलनेत रुपयाची दिवसेंदिवस घसरण होत आहे. त्याचबरोबर पेट्रोल, डिझेलचे दरही गगनाला भिडले आहेत. येत्या काही दिवसांत पेट्रोल १०० रुपये प्रति लिटर दराने मिळू लागले तर आश्चर्य वाटणार नाही अशा शब्दांत आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांन ...
राज्यातील ३२ महापालिका व नगरपालिकांच्या १७८ कोटी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प आराखड्यास शासनाच्या उच्चस्तरीय समितीच्या बैठकीत मंगळवारी मान्यता देण्यात आली. ...
या सर्वांना सत्र न्यायालयाने भादंवि कलम ३३० अन्वये तीन वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा दिली होती. उच्च न्यायालयानेही ती कायम केली होती. ही शिक्षा वाढवावी यासाठी राज्य सरकारने केलेले अपील मंजूर करून हा निकाल दिला. ...
राज्याच्या सर्व भागात पाऊस पोहोचला असून १ जून ते ४ सप्टेंबर या कालावधीत सरासरी ८२३ मि.मी. म्हणजेच पाऊस झाला असून जलाशयांमध्ये ६६.१ टक्के साठा निर्माण झाला आहे. खरीप हंगामात ९७ टक्के क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली. ...