भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये होत असलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात नाणेफेकीचा कौल ऑस्ट्रेलियाच्या बाजूने लागला आहे. सलग दोन सामने गमावून मालिकेत 0-2 ने पिछाडीवर पडलेल्या ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे. ...
संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी केलेल्या धडाकेबाज भाषणाची चहुबाजूंनी प्रशंसा होत आहे. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनीही सुषमा यांनी भाषणात केलेल्या आयआयटी आणि आयआयएमच्या उल्लेखावर तिरकस कटाक्ष टाकत त्यांचे कौतुक केले ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी मन की बात कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांशी संवाद साधला. यावेळी अन्नाची नासाडी न करण्याचे, खादीच्या वापरास प्रोत्साहन देण्याचे आणि स्वच्छता राखण्याचे आवाहन मोदींनी देशवासियांना केले. ...
अमरावती - नवरात्रौत्सवामुळे सध्या राज्यभरातील देवीची मंदिरे गजबजलेली आहेत. अमरावती येथील एकवीरा देवी मंदिरातही आज रविवार असल्यामुळे भाविकांची पहाटेपासून ... ...