अलीकडच्या काळात काही घटना अन् सरसंघचालकांची सूचक विधाने यांचे बारकाईने अवलोकन केले, तर संघामध्ये केवळ गणवेशाचेच नव्हे, तर वैचारिक परिवर्तनही घडत असल्याची किंचितशी प्रचिती येते. ...
अशा तऱ्हेचे विलीनीकरण नजीकच्या इतिहासात यशस्वी झाल्याचा दावा कोणतेही सरकार करू शकत नाही. किंबहुना, या विलीनीकरणामुळे जे आर्थिक ओझे निर्माण झाले, त्या संकटातून बँक बाहेर पडत नाही. ...
भाविकांची संभाव्य वाढती गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण मार्गावर रात्रकालीन विशेष लोकल चालविण्याचा निर्णय घेतला आहे. ...
मुंबई : मुंबई विद्यापीठाने बीकॉमच्या तृतीय वर्षाचा आयडॉल व महाविद्यालयातील वार्षिक परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर केला आहे. या निकालाबरोबरच विद्यापीठाने इतर ७ परीक्षांचे निकालही जाहीर केले आहेत.आयडॉलसह महाविद्यालयातील टीवायबीकॉमच्या परीक्षेस ६ हजार ...
सोहराबुद्दीन बनावट चकमक प्रकरणातून भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या आरोपमुक्ततेला सीबीआयने उच्च न्यायालयात आव्हान दिले नाही. मात्र, काही पोलिसांच्या आरोपमुक्ततेला न्यायालयात आव्हान दिले. ...