जिल्ह्यात आतापर्यंत ४५५़३ मि़मी़ पाऊस झाला असला तरी मांजरा प्रकल्पात केवळ ३़४ टक्केच पाणीसाठा शिल्लक असल्यामुळे लातूर, अंबाजोगाई, कळंब या शहरांसह सुमारे ५० गावांवर पाणी टंचाईचे सावट आले आहे. ...
प्रकाश आंबेडकर यांचा भारिप बहुजन महासंघ आणि असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएममध्ये झालेली युती ही धर्मनिरपेक्ष मतांमध्ये फूट पाडण्याची खेळी असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. ...
काश्मीरमध्ये इस्लामिक स्टेटचा नगण्य प्रभाव असल्याचा पोलिस दावा करीत असले तरी या संघटनेचा तेथील लोकांवरील प्रभाव आणि पसाराही वाढत असल्याचे तेथील घटनांवरुन दिसते. ...