स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राज्य सरकारच्या गृह खात्याने विशेष कामगिरी करणाऱ्या पोलिसांना शौर्य पदके जाहीर केली. मात्र ही पदके जाहीर करतानामाहिती संचालनालयाकडून गंभीर चूक झाली आहे. ...
भारतात राहत असलेल्या रोहिंग्या मुस्लिमांना देशाबाहेर पाठवण्याची तयारी केंद्र सरकारकडून करण्यात येत आहे. केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी ही माहिती दिली आहे. ...
नेपाळमधील मैदानी भाग आणि सीमांचलमध्ये होत असलेल्या मुसळधार पावसामुळे बिहारमधील पूरस्थिती गंभीर झाली आहे. मुसळधार पाऊस आणि महापुरामुळे पूर्णिया किशनगंज, कटिहार, अररिया, दरभंगासह एकूण १८ जिल्ह्यांमध्ये पुराचे पाणी रस्त्यावर आले आहे. ...