भारत आणि श्रीलंकेदरम्यान सुरू असलेल्या गॉल कसोटीमध्ये दुसऱ्याच दिवशी टिम इंडियाने आपली पकड घट्ट केली आहे. भारताने दिलेल्या 600 धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेचा निम्मा संघ तंबूत ...
मुंबई विद्यापीठाचा अनागोंदी कारभारामुळे मुंबईतील महाविद्यालयांना 31 जुलैपर्यंत सुट्टी देण्यात आली आहे. मुंबई विद्यापीठाने ऑनलाइन असेसमेंटसाठी मुंबईतील लॉ, आर्ट्स आणि कॉमर्सच्या महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांची सुट्टी वाढवली आहे. ...
मुंबई विद्यापीठाचा अनागोंदी कारभारामुळे मुंबईतील महाविद्यालयांना 31 जुलैपर्यंत सुट्टी देण्यात आली आहे. मुंबई विद्यापीठाने ऑनलाइन असेसमेंटसाठी मुंबईतील लॉ, आर्ट्स आणि कॉमर्सच्या महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांची सुट्टी वाढवली आहे. ...
विजय खांतुनी खूप कष्ट करून जे जे मध्ये कला विषयाचे शिक्षण पूर्ण केलं. पुढे वडिलांचा मूर्तिकलेचा वारसा त्यांनी जपला. जपला नव्हे समृद्ध केला,दर्जेदार उंचीवर नेला. ...
पाकिस्तानचे माजी लष्कर प्रमुख आणि माजी राष्ट्रपती परवेझ मुशर्रफ यांनी खळबळजनक खुलासा केला आहे. 2002 साली भारतावर अणुहल्ला करण्याचा विचार होता असं मुशर्रफ म्हणाले आहेत. ...
सोलापूर दि २७ : अज्ञात कारणावरून दोघांनी दुकानात घुसून एका कापड व्यापाºयावर धारदार शस्त्राने वार करून त्याचा खून केला़ एमआयडीसी परिसरात सुनील नगरमध्ये पाण्याच्या टाकीजवळ भरदुपारी घडलेल्या घटनेने एकच खळबळ उडाली़ ...
सिक्कीममधील डोकलाममधल्या सीमेवरून सुरू असलेल्या भारत आणि चीनच्या वादाचं पर्यवसान युद्धातही होऊ शकतं, असं निरीक्षण अमेरिकेच्या विश्लेषकांनी नोंदवलं आहे. ...
बिहारच्या सत्तेतून बाहेर पडल्यानंतर आज अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) लालूप्रसाद यादव आणि त्यांच्या कुटुंबातील अन्य सदस्यांविरोधात मनी लाँडरिंगप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. ...