राष्ट्रीय स्वयंसेवक संघात महिलांना स्थान नाही, या काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या टीकेला राष्ट्रसेविका समितीतर्फे जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे. राहुल गांधी हे काँग्रेसचे जबाबदार नेते असून, त्यांनी सखोल माहिती घेऊन बोलणे अपेक्षित आहे. ...
मुंबई : दिवाळी म्हणजे रांगोळी, रोषणाई, फराळ आणि फटाक्यांची आतषबाजी. परंतु, आज ज्यांच्या शौर्यामुळे महाराष्ट्रात दिवाळीचा जल्लोष होतो, त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम आणि असंख्य मावळ्यांचे बलिदान यांचा विसर पडत आहे. त्यासाठीच, ‘पहिला दिवा महारा ...
मुंबई : स्वर्गीय वसंतदादा पाटील हे राजकारणाच्या पलीकडे पाहू शकणारे असे व्यक्तिमत्व होते. स्वातंत्र्यसेनानी होते. कुठल्याही प्रकारची चिंता न बाळगता ते आपल्या तत्वांवर, विचारांवर जीवन जगले, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे व्यक्त ...
पुरंदर विमानतळाचे काम योग्य मार्गावर असून वायू दलाने नोंदविलेल्या आक्षेपानुसार धावपट्टीमध्ये काही प्रमाणात बदल करुन त्याचा सविस्तर अहवाल संरक्षण मंत्रालयाला सादर करण्यात आला आहे. ...
रेल्वे पादचारी पूलांवरील फेरिवाल्यांमुळे अडथळे होत असतांनाच डोंबिवली ठाकुर्ली रस्त्यावर असलेल्या पादचारी पूलावर जाण्यासाठी ठाकुर्ली उड्डाणपुलाचे सामान अस्ताव्यस्त असल्याने नागरिक पाठ फिरवत आहेत. ...
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला. इयत्ता पहिली ते पाचवी (पेपर १)चा निकाल ४.२७ टक्के तर इयत्ता सहावी ते आठवी (पेपर)चा निकाल २.३० टक्के लागला आहे. ...
बडोदा येथे होणाऱ्या ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी लेखक राजन खान यांनी मंगळवारी महाराष्ट्र साहित्य परिषदेमध्ये उमेदवारी अर्ज दाखल केला. ...