यापूर्वी वेगळा मांडला जाणारा रेल्वे अर्थसंकल्प गेल्या वर्षापासून एकत्रीत मांडण्यात येत आहे. त्यानुसार आज अर्थसंकल्पात अरूण जेटलींनी रेल्वेच्या विकासासाठी वर्षभरात 1 लाख 48 हजार कोटी रुपये खर्च करणार असल्याची घोषणा केली. ...
गेल्या तीन वर्षापासून सरकार गरीब आणि मध्यम वर्गाला केंद्रस्थानी ठेऊन काम करत आहे. 2022 पर्यंत प्रत्येक गरीबाला घर देण्याचा सरकारचं लक्ष्य, आतापर्यंत 51 लाख घरं बांधली असून येत्या वर्षातही 51 लाख घरं बांधणार. ...
छोट्या पडद्यावरचा संगीतावर आधारित रिअॅलिटी शो,व्हॉइस इंडिया किड्स अवाक् करणारी प्रतिभा आणि अनोखे विषय यांच्या जोरावर प्रत्येक वीकेंडला प्रेक्षकांचे ... ...
छोट्या पडद्यावरचा संगीतावर आधारित रिअॅलिटी शो,व्हॉइस इंडिया किड्स अवाक् करणारी प्रतिभा आणि अनोखे विषय यांच्या जोरावर प्रत्येक वीकेंडला प्रेक्षकांचे ... ...