सध्या बॉलिवूडमध्ये लग्नाचा हंगाम सुरु आहे. कोण लग्नाच्या बेडीत अडकतेय तर कुणाच्या लग्नाच्या चर्चा सुरु आहेत. मलायका आणि अर्जुन कपूरच्या लग्नाची चर्चा आहे. ...
गुळ आपल्या खाद्यसंस्कृतीतील एक महत्त्वाचा पदार्थ आहे. अत्यंत प्राचीन काळापासून भारतीय व्यंजनांमध्ये गुळाचा वापर करण्यात येतो. संपूर्ण भारतात अनेक ठिकाणी गुळ तयार होतो. तसेच गुळ वेगवेगळ्या प्रकारचा असतो. ...