नांदगाव खंडेश्वर (अमरावती) : येथील स्वातंत्र्य संग्राम सेनानी व राष्ट्रीय कीर्तनकार म्हणून ख्यातकीर्त लक्ष्मणबुवा माधवजी कदम (ब्रह्मभट्ट) यांचे सोमवारी पहाटे निधन झाले. ते ९४ वर्षांचे होते. ...
वॉशिंग्टन- अमेरिकेनं दहशतवाद्याच्या मुद्द्यावर पाकिस्तानला पुन्हा एकदा खडे बोल सुनावले आहेत. पाकिस्ताननं दहशतवाद्यांना आश्रय देणं न थांबवल्यास आम्ही त्यांची ठिकाणं उद्ध्वस्त करू, अशा इशारा अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणे(CIA)नं पाकिस्तानला दिला आहे. ...
कर्णधार दिनेश चंडिमल आणि अष्टपैलू अॅन्जेलो मॅथ्यूज यांनी फटकावलेल्या दमदार शतकांच्या जोरावर श्रीलंकेने तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात भारताला चोख प्रत्युत्तर दिले. मात्र मॅथ्यूज बाद झाल्यानंतर श्रीलंकेची तळाची फळी झटपट कापून काढत भारतीय गोलंदाजांन ...
चाबहार बंदरामुळे भारत आणि इराणशीही संबंध वाढणार आहेत.या प्रकल्पाचा करार 15 वर्षांपुर्वी इराणचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष महंमद खातमी नवी दिल्लीला आले असताना करण्यात आला होता. ...
माझं या वर्षी लग्न झालं आणि नवीन पासपोर्टवर माझं बदललेलं नाव आहे. माझ्याकडे ग्राह्य असलेला व्हिसा जुन्या पासपोर्टमध्ये आहे, ज्यात माझं माहेरचं नाव आहे. अमेरिकेत जाण्यासाठी मला नवीन व्हिसा लागेल का? ...
राज्यातील भाजपा-शिवसेनेचे सरकार खोटारडे व निष्क्रिय सरकार आहे. या सरकारच्या विरोधात कॉँग्रेससह समविचारी पक्षांना एकत्र करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आगामी विधानसभेत घेरणार आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. ...
विदर्भ, मराठवाड्यासह नागपूर विभागातील वर्धा अशा शेतकरी आत्महत्याप्रवण १३ जिल्ह्यांतील ६३ लाख शेतक-यांना सवलतीच्या दरात देण्यात येणारे रेशन धान्य बंद करण्याचा प्रकार पुरवठा विभागाद्वारे होत आहे. ...