विद्यार्थी आठवीत असतानाच १२ वी चे वेध लागतात त्यासंदर्भात पालकांशी आणि विद्यार्थ्यांशी काही संवाद साधण्याचा प्रयत्न करणारा आहे. ‘बारायण’ नेमका कुठला वेध घेणार हे जाणून घेण्याची प्रेक्षकांची उत्कंठा या मोशन पोस्टर मुळे आणखी वाढली आहे ...
कुठं धुळे जिल्ह्यातलं शिंदखेडा. कुठं परभणी. आणि आता कुठं आसाम राज्यात नागाव जिल्ह्यातल्या काशियाढोली गावात नोकरीसाठी पोहचलोय. अहिराणी, मराठी, हिंदी, इंग्रजीचा हात धरत थेट आसमिया, बंगाली बोलतोय.. किती समृद्ध केलं या प्रवासानं काय सांगू... ...