लोणावळा नगरपरिषदेच्या स्व मालकीचे असलेल्या तुंगार्ली धरणाला मोठ्या प्रमाणात पाणी गळती सुरु झाली असल्याने हे धरण धोकादायक बनू लागले आहे. ब्रिटिश काळात 1916 साली या धरणाची बांधणी करण्यात आली होती. नुकतेच या धरणाने शंभरी पुर्ण केली आहे. ...
निर्भया प्रकरणानंतर काँग्रेस सरकारने कायद्यात सुधारणा केली, त्यामुळे कोपर्डी प्रकरणाची सुनावणीही जलद झाली आणि आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. न्यायालयाने आज सुनावलेल्या शिक्षेमुळे गुन्हेगारांवर जरब बसेल ...
टीईटी (शिक्षक पात्रता परीक्षा) उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांना तीन संधींमध्ये ही परीक्षा उत्तीर्ण होण्याची मुभा शासनाने दिलेली आहे. या तीन संधींची गणना ३० जून २०१६ पासून लगतच्या तीन टीईटीसाठी आहे. जून २०१७ मध्ये पहिली संधी झाली आहे. ...
रेल्वेत बोगस जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करून नोकरी बळकावणा-या अधिकारी, कर्मचा-यांना नोकरीतून बडतर्फ करावे, असे आदेश आहेत. मात्र, मध्य रेल्वे विभागाने पाच वर्षांत ३६ पैकी एकालाच घरचा रस्ता दाखवला. त्यामुळे आता याचिकाकर्त्याने सर्वोच्च न्यायालयाच्या न ...
जिल्ह्यात कपाशीचा पेरा वाढला असतानाच यंदा बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला आहे. बीटीवर बोंडअळी येत नसल्याचा दावा फोल ठरल्याने बियाणे कंपन्यांविरुद्ध शेतक-यांनी कृषी विभागाकडे तक्रार करणे सुरू केले असून, मागील दोन दिवसांत जिल्ह्यात १ हजार ५०० हून अधिक तक्रा ...
विदेशी महिला पर्यटकांसाठी आता गोवा सुरक्षित राहिलेला नाही. दक्षिण गोव्यातील बेताळभाटी समुद्रकिना-यावर रात्रीच्या अंधाराचा गैरफायदा घेउन एका 32 वर्षीय रशियन महिलेचा विनयभंग करण्याची घटना सोमवारी रात्री घडली. ...