पोलीस-जनता यांच्यात सुसंवाद निर्माण करून नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही ठाणे ग्रामीणचे नवे पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड यांनी शुक्रवारी दिली. ठाण्याची सूत्रे घेतल्यानंतर ‘लोकमत’शी मनमोकळेपणा ...
सततची नापिकी, आरक्षण व सवलती नसल्यामुळे मुलींच्या शिक्षणासाठी होणारा खर्च अन् कर्जाला कंटाळून औसा तालुक्यातील सेलू येथील नवनाथ निवृत्ती माने या तरूण शेतकऱ्याने शेतात गळफास घेतला. ...
जगभरातील नेटीझन्सच्या जीवनातील अविभाज्य घटक बनलेल्या फेसबुकने काही मिनिटांसाठी विश्रांती घेतली होती. अब्जावधी फेसबुक युजर्संचा श्वासच काही काळासाठी रोखला की काय, अशीच अवस्था झाली होती. ...
अनेक खून, जाळपोळ आणि पोलिसांशी झालेल्या चकमकीत सहभागी असणाऱ्या पाच नक्षलवाद्यांनी शुक्रवारी गडचिरोलीत आत्मसमर्पण केले. या पाच नक्षलांमध्ये तीन महिलांचा समावेश आहे. या सर्वांवर मिळून २० लाख रुपयांचे बक्षीस होते. ...
आगामी 2019 च्या लोकसभा निवडणुकांसाठी सर्वच पक्षांनी तयारी सुरु केली आहे. काँग्रेसकडून भाजपचा पराभव करण्यासाठी मोहिम आखण्यात येत आहे. त्यासाठी सर्वच विरोधी पक्षांना एकत्र घेऊन लढविण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. तर अमेठी या मतदारसंघातून काँग्रेस अध्यक् ...
आयफा2018 सोहळ्यात दाखवला गेलेला श्रीदेवींना श्रद्धांजली वाहणारा व्हिडिओ माझा होता आणि आयफाने तो चोरला, असा आरोप करणा-या चाहतीला श्रीदेवींचे पती बोनी कपूर यांनी उत्तर दिले आहे. ...