राजकारणात तर संधीची कवाडे उघडून घेण्यासाठीच समतेचा विचार मांडला जाताना दिसून येतो. त्यामुळे ओबीसी, बहुजन व वंचितांची मोट बांधून समता प्रस्थापित करण्यासाठी राज्यभर दौरे करणा-या प्रकाश आंबेडकर यांच्याकडूनही तोच कित्ता गिरवला जात असेल तर त्यात आश्चर्य व ...
राज्यातील शैक्षणिक विभागांच्या गुणवत्तेमध्ये सुधारणा करण्यासाठी; तसेच प्रत्येक जिल्ह्याला शैक्षणिक साह्य करण्यासाठी, तेथील कामाची तपासणी करून समन्वय आणि नियंत्रण राखण्यासाठी जिल्हानिहाय पालक अधिका-यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ...
मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या प्रक्रियेला वेग आला असून, येत्या ३ व ४ आॅगस्ट रोजी पुण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) येथे मागासवर्गीय आयोगाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. ...
अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील (अॅट्रॉसिटी कायदा) अटक व अटकपूर्व जामिनाच्या कडक तरतुदी शिथिल करणारा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल निष्प्रभ करण्यासाठी या कायद्यात दुरुस्ती करण्याच्या विधेयकास केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी मंजुरी दिली ...
मराठा आरक्षणावरून निर्माण झालेला तिढा सोडविण्यास मुख्यमंत्री फडणवीस यांनी गुरुवारी मुंबईत बैठक बोलावली असली, तरी शाहू छत्रपती यांच्यासह नेतेमंडळी आणि समाजातील विचारवंतांनी पाठ फिरविली आहे. ...
‘गोल्डन बाबा’ यावेळीही अंगभर सोन्याचे दागदागिने लेवून कावड यात्रेला निघाले आहेत. त्यांची यंदाची ही २५ वी कावड यात्रा आहे. त्यांनी यावेळी २० किलो सोन्याचे दागिने परिधान केली आहेत. ...
प्रधानमंत्री रोजगार प्रोत्साहन योजनेत (पीएमआरपीवाय) महाराष्ट्रातील जवळपास अकरा लाखांहून अधिक लोकांना लाभ मिळाला असून, देशभरात या योजनेच्या लाभार्थींची संख्या ६१ लाख आहे. ...
एअर इंडियामध्ये सह वैमानिक असलेल्या अश्रिता चिंचणकर यांनी एअर इंडियामध्येच एअर होस्टेस असलेल्या पूजा चिंचणकर या त्यांच्या आईला निवृत्तीच्या दिवशी शेवटच्या विमान फेरीचे सारथ्य सह वैमानिक म्हणून करून निवृत्तीची गोड भेट दिली. ...
मुंबईत २००८ ते २०१६ सालादरम्यान तब्बल १० हजार ६५७ मुंबईकरांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यात पुरुषांची संख्या वर्षागणिक वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. ...