सध्या कपाशी पिकावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने जिल्हाभरात हजारो हेक्टरवरील पीक धोक्यात आले आहे. त्यामुळे शासनाने कापूस उत्पादक शेतक-यांना सरसकट सर्वेक्षण करून नुकसान भरपाई देण्याचा ठराव गुरूवारी अमरावती जिल्हा परिषदेत पारित करण्यात आला. ...
इंडियन मायकॉलॉजीकल सोसायटीची राष्ट्रीय परिषद जम्मू विद्यापीठ येथे पार पडली. यामध्ये येथील श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयातील प्रा. दिलीप हांडे यांना प्रतिष्ठेचा डॉ. एस.के.शोम पुरस्कार जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ व शिमला विद्यापीठाचे विभागप्रमुख डॉ. ल ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी एकदम नीच आणि असभ्य माणूस असल्याची टीका काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजधानी दिल्लीतल्या डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरचं उद्घाटन केलं होतं. यावेळी बोलताना त्यांनी काँग्रेस आणि उपाध्यक्ष ...