उत्तर प्रदेशातील सहारनपूर जिल्ह्यातील भीम आर्मी भारत एकता मिशन या संघटनेचे संस्थापक अॅड. चंद्रशेखर आझाद प्रथमच महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. मुंबईसह महाराष्ट्रात आझाद यांच्या सलग चार जाहीर सभांचे आयोजन करण्यात आले आहे. ...
काही शोधायचे असल्यास गुगलवर पहिली धाव घेतली जाते. वेगवेगळ्या भाषेतून एखादा शब्दप्रयोग केलेला असला तरीही त्याचे भाषांतर करून शोधणाऱ्याला त्याला हवे ते दाखविले जाते. ...
त्वचेचं सौंदर्य वाढविण्यासाठी आपला आहार समतोल असणं फार गरजेचं असतं. जर तुम्ही योग्य आहार घेत असाल तर त्वचेवर आपसूकच उजाळा येतो. अनेकदा त्वचेची काळजी घेण्यासाठी आपण बाजारात मिळणाऱ्या उत्पादनांचा आधार घेतो. ...
फक्त पाच ट्वेन्टी-20 सामने त्याच्या नावावर आहेत. यष्टीरक्षक म्हणून त्याने वेस्ट इंडिजकडून एकही झेल पकडलेला नाही. पण यंदाच्या लिलावात तब्बल 4.20 टी रुपयांचा मालक ठरला आहे. ...
सुपरहिट ठरलेल्या मल्याळम ‘अंगमली डायरीझ’ चित्रपटाचा मराठी रिमेक असलेला ‘कोल्हापूर डायरीझ’ हा वेगळ्या जॉनरचा चित्रपट प्रेक्षकांना नवीन वर्षात पाहायला मिळणार आहे. ...
एखाद्या व्यक्तीच नशीब जेवता जेवता कधी कसं पलटू शकतं याचा कुणी विचारही केला नसेल. पण जेवतानाही कुणाचा फायदा होऊ शकतो, याचं एक अजिब उदाहरण समोर आलं आहे. ...
माणदेशी महोत्सवाचे मुंबईतील यंदाचे तिसरे वर्ष आहे. यंदा ३ जानेवारी ते ६ जानेवारी २०१९ “माणदेशी महोत्सव” रविंद्र नाट्यमंदिराच्या प्रांगणात भरणार आहे. ...