जेवणामध्ये मीठ नसलं तर ते बेचव लागतं. मीठाशिवाय जेवणाला काहीच अर्थ नसतो. आपण सामान्यतः पांढऱ्या मीठाचा जेवणात समावेश करतो. परंतु पांढऱ्या मीठाचे जास्त सेवन केल्यामुळे अनेक आरोग्यविषयक समस्यांचा सामना करावा लागतो. ...
राज्यातील दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या दु:खावर आणि त्यांच्या भावनांवर आम्हाला सभागृहात बोलायचे आहे.आमदार सुनिल तटकरे यांनी मांडलेल्या २८९ प्रस्तावावर चर्चा करण्यात यावी अशी मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली. ...
2012 साली जम्मू-काश्मीर क्रिकेट असोसिएशन(JKCA)मध्ये झालेल्या 113 कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने आरोपपत्र दाखल केले आहे. यामध्ये जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांचे सुद्धा नाव आहे. ...
एकीकडे संपूर्ण बॉलिवूड जान्हवी कपूर व सारा अली खान यांच्या डेब्यूविषयी बोलत असताना दुसरीकडे आणखी एक स्टार किड्स धमाकेदार बॉलिवूड डेब्यू करण्याच्या तयारीत आहे. ...
या शाळेतील विद्यार्थ्यांना पावसाळ्यात हातात छत्री धरुन अभ्यास करावा लागतो. तुम्हाला विश्वास बसत नसेल ना. मात्र, कर्नाटकातील हासन जिल्ह्यात असलेल्या अराकलगुड गावात असलेल्या एसएसएलसी सरकारी शाळेची ही परिस्थिती आहे. ...