कधी काळी या पक्ष्यांची १३०० संख्या होती. ती आता दीडशेहून कमी झाली असून, महाराष्ट्रातून तो संपल्यातच जमा झाला आहे. ...
IND vs AUS Test: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील क्रिकेट मालिका खेळाडूंच्या कामगिरीपेक्षा मैदानावरील वर्तनामुळे गाजत आहे. ...
यशाप्रमाणेच अपयशाची जबाबदारी घ्यायला नेतृत्वाने शिकले पाहिजे असे वक्तव्य पुण्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. ...
शिव छत्रपती पुरस्कार विजेते क्रीडा संघटक व ज्येष्ठ क्रीडा पत्रकार स्व. प्रल्हाद सावंत यांच्या स्मृती क्रीडा पत्रकारिता पुरस्कार यंदापासून सुरु करण्यात आला आहे. ...
पुनित उर्फ अजय कृष्णचंद तिवारी असं या कैद्याचे नाव असून त्याचावर मोक्काअन्वये कारवाई झाली आहे. तिवारीची रवानगी ठाणे कारागृहात करण्यात आली होती. ...
काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाची व प्रदेश काँग्रेस समितीची संयुक्त बैठक शनिवारी पार पडली. ...
गोळी हवेत फायर झाल्याने सुदैवाने एकाचे प्राण वाचले आहेत. ...
भारताची टेनिसपटू सानिया मिर्झा आणि पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब मलिक या दाम्पत्याच्या घरी बाळाचा जन्म झाला. ...
कळंगुटातील जगप्रसिद्ध किनाऱ्यावर वर्षाचे बाराही महिने पर्यटकांची वर्दळ सततची सुरुच असते. ...