IND vs AUS 3rd Test: भारतीय संघाने बॉक्सिंग डे कसोटीत विजयाच्या दिशेने कूच केली आहे. पाचव्या दिवशी त्यांना केवळ 2 विकेट घेऊन विजयाची औपचारिकता पूर्ण करावी लागणार आहे. ...
येत्या काळात विज्ञानाच्या आधारे शेतीत आधुनिकता यायला हवी. जेनेरिक फूड यामुळे उत्पादन वाढले, कमी पाण्यातही उत्पादन होत आहे. इंडोनेशियामध्ये कमी पाण्यात ऊस उगवला जातो. या तंत्रज्ञानाचा वापर शेती विषयक समस्या सोडवण्यासाठी झाला पाहिजे. ...
अनेकांमध्ये डोकं खाजवण्याचं कारण स्वच्छतेची कमतरता, डॅंड्रफ किंवा इन्फेक्शनही असू शकतं. डोक्यासोबतच हिवाळ्यात हात, पाय, मान किंवा शरीरावर खाज येते. ...
हरयाणामध्ये दाट धुक्यामुळे ट्रक आणि कारचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या भीषण अपघातात सात जणांचा मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाले आहेत. ...
डिजिटल विश्वात लहान मुलं डिजिटल गोष्टींचा वापर किती करतात हे काही आता वेगळं सांगायला नको. पण या डिजिटल प्रॉडक्टच्या माध्यमातून ते नातीही कशी मेंटेन करतात याची अनेक उदाहरणे समोर येत आहेत. ...