मागील दोन-तीन वर्षांचा पाणीटंचाई कालावधीचा अनुभव, प्रत्यक्ष गाव-वाड्यांच्या भेटी व स्थानिक लोकप्रतिनिधींचे मत घेऊन तालुक्याच्या पाणीटंचाई बाबत आराखडा करण्यात येतो. ...
नवीन नियमावलीनुसार ही जी जमीन उपलब्ध होईल, तिच्यावर बिल्डर, जमीन विकासक व हॉटेल उद्योजकच कब्जा करतील. कारण, ही जमीन प्रचंड महाग असेल आणि राजकारणी त्यात- विकासासाठी जमीन उपलब्ध करून देऊन आपले हात धुवून घेतील व त्यानंतर उद्योजक आपले बाहू पसरवतील. ...
सोनी टीव्हीवर प्रसारित होणार्या ‘मेरे साई’ मालिकेत अनेक कलाकारांनी वेगवेगळ्या व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. आता या कलाकारांच्या यादीत अपरा मेहताचा देखील समावेश होणार आहे. ...