गोंदियामध्ये भरधाव कारने दुचाकीला धडक दिल्याने रविवारी (30 डिसेंबर) भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात दुचाकीवरील पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला आहे. ...
बिहारच्या औरंगाबादमध्ये नक्षलवाद्यांनी शनिवारी रात्री धुमाकूळ घातल्याची घटना समोर आली आहे. नक्षलवाद्यांनी 4 बसेस जाळल्या असून एकाची गोळी झाडून हत्या केली आहे. ...
जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथे पहिल्या राज्यस्तरीय तावडी बोली साहित्य संमेलनास रविवारी सकाळी ग्रंथदिंडीने सुरुवात झाली. पालिका कार्यालयापासून निघालेल्या ग्रंथदिंडीत शालेय विद्यार्थी, शिक्षक, साहित्यिक उपस्थित होते. ...