नवी दिल्ली : भारतातील सर्वात मोठी मोबाइल कंपनी एअरटेलने आपल्या ग्राहकांसाठी नवीन प्लॅन आणले आहेत. एअरटेल कंपनीकडून प्रीपेड आणि पोस्टपेड ग्राहकांसाठी हे प्लॅन आहेत. सध्या मोबाइल मार्केटिंगमध्ये चर्चेत असलेल्या रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेलने ...
नवी दिल्ली- मोबाईल क्रमांक आधारला जोडण्याच्या निर्णयावर अद्याप शिक्कामोर्तब झालं नाहीये. त्यामुळे मोबाईल क्रमांक आधारशी न जोडल्यास बंद होणार नाही, असं स्पष्टीकरण दूरसंचार विभागानं दिलं आहे. ...
औरंगाबादः सरकारला किती धोपटा काही फरक पडत नाही. सरकार मराठा समाजासाठी काय करीत आहे हे आधी पाहा. आजवर 19 जीआर सरकारने काढले आहेत. राजकारण्यांसारखे बोंब मारण्यापेक्षा सरकारच्या जीआरची माहिती कॉलेजमध्ये जाऊन द्या. ...
इंग्लंडच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी त्यांच्या कॅबिनेटमधील मंत्री प्रीती पटेल यांना निलंबित करण्याची तयारी सुरु केली आहे. प्रीती पटेल या सध्या आफ्रिका दौऱ्यावर असून त्यांना तात्काळ माघारी येण्याचे आदेश पंतप्रधान मे यांनी दिले आहेत. ...
औरंगाबाद येथे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषदद्वारा आयोजित राज्यस्तरीय शालेय जिम्नॅस्टिक स्पर्धेत १४ वर्षे वयोगटातून अमरावतीचे ओम दांडगे व रोहित भटकर या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. ...