विमानतळावर सोनं, अंमली पदार्थांची तस्करी करणारे अनेक क्लुप्त्या लढवितात. मात्र, त्यांच्या या क्लुप्त्या फोल ठरविण्यास विमानतळावरील सीमा शुल्क विभागाची यंत्रणा नेहमीच तयार असल्याचे दिसून येते. ...
अमरावती : एरवी कपाशीचे बोंडही गळू नये, याची काळजी वाहणारा शेतकरी ट्रॅक्टर घालून संपूर्ण पीक जमीनदोस्त करीत आहे. चांदूर रेल्वे तालुक्यातील एरड येथील हे चित्र आहे. बीटीचे फसलेले तंत्रज्ञान व त्यावर मात करणारी बोंडअळी याला कारणीभूत आहे ...
ऊसशेतीमुळे निर्माण झालेला सुरक्षित अधिवास, प्रजननासाठी योग्य ठिकाण आणि मुबलक खाद्य यामुळे निफाड तालुक्यातील गोदाकाठावर मागील काही वर्षांपासून बिबट्यांचे वास्तव्य वाढल्याचे निरीक्षण नाशिक पूर्व वनविभागाने नोंदविले आहे. ...
नाईट मार्केटमुळे गावात येणा-या पर्यटकांमुळे वाढणारी लोकांची रेलचेल यामुळे गावाचे गावपण नष्ट होणार अशी भिती व्यक्त करून साळगाव पंचायत व साळगाव कोमुनिदादने साळगावमध्ये येणाºया नाईट मार्केट प्रस्तावाला तीव्र विरोध दर्शविला आहे. ...
माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंह हे मोठे अर्थशास्त्री असले तरी त्यांच्या शासनकाळात देशाच्या अर्थव्यवस्थेचे जगात नकारात्मक चित्र निर्माण झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अर्थशास्त्राचे अभ्यासक नसले तरी त्यांच्या कार्यकाळात अर्थव्यवस्था वेगाने प्रगती ...
रायन इंटरनॅशनल शाळेतील विद्यार्थी प्रद्युम्न ठाकूर यांच्या हत्येप्रकरणी याच शाळेतील 11 वर्षीय आरोपी विद्यार्थ्याला गुरुग्राम बालन्यायालयाने तीन दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे. ...
आंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारणारा भारताचा डावखुरा गोलंदाज आशिष नेहरा याने निवृत्त झाल्यानंतर पहिल्यांदाच महेंद्र सिंग धोनी आणि विराट कोहली यांच्याविषयी भाष्य केले आहे. ...